Posts
- Get link
- X
- Other Apps
ठाणे आयुक्तालय क्षेत्र में 30 अप्रैल से 14 मई तक निषेधाज्ञा लागू ठाणे [ युनिस खान ] पुलिस आयुक्तालय क्षेत्र में विविध राजनितिक , सामाजिक संगठनों के आन्दोलन , सभा ,त्यौहार व जयंती को देखते हुए निषेधाज्ञा लागू की गयी है। 30 अप्रैल की मध्यरात्रि से 14 मई की रात 12 बजे तक निषेधाज्ञा लागू रहेगी। इस आशय की जानकारी देते हुए पुलिस आयुक्त विवेक फनसलकर ने कहा है आदेश को भंग करने वालों के खिलाफ महाराष्ट पुलिस अधिनियम 1951 की धारा 135 के तहत कार्रवाई की जायेगी। आयुक्तालय क्षेत्र में विविध राजनितिक , सामाजिक संगठन की ओर से जनता की मांगों को लेकर आन्दोलन ,प्रदर्शन , घेराव ,सभा , भूखहड़ताल के आयोजन की आशंका है। आयुक्तालय क्षेत्र में विविध मुद्दों को लेकर आन्दोलन शुरू है। 10 मई को शब ए कदर , 13 को शिव जयंती ,14 मई को रमजान ईद , अक्षय तृतीया ,,छत्रपति संभाजी राजे जयंती ,आदि त्यौहार व उत्सव होने वाले हैं। जिए देखते हुए शांति व सुव्यवस्था बनाये रखने के उद्देश्य से महाराष्ट्र पुलिस अधिनियम 1951 की धारा 37 [1 ] व [3] के तहत जन , वित्त सुरक्षा एवं क़...
स्वच्छ भारतअभियान में सामाजिक संस्थाएं सहभागी होकर जनगरण में जुटी
- Get link
- X
- Other Apps
स्वच्छ भारत अभियान में सामाजिक संस्थाएं सहभागी होकर जनगरण में जुटी ठाणे [ युनिस खान ,5 दिसंबर 2020] देश में स्वच्छता अभियान के तहत स्थानीय निकायों ओर शहर को स्वच्छ व सुन्दर बनाने की प्रतिस्पर्धा शुरू है। इस अभियान में सामाजिक संस्थाएं भी सीमित संशाधनों के सहारे योगदान देने में पीछे नहीं हैं। ठाणे की शिवशांति प्रतिष्ठान , संस्कार एज्युकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट की ओर से साप्ताहिक स्वच्छता अभियान शुरू कर अपने परिसर को स्वच्छ बनाये रखने के लिए जनजागरण किया जा रहा है। शिवशांति प्रतिष्ठान व रूद्र प्रतिष्ठान के अध्यक्ष विनय कुमार सिंह ने बताया कि शासन , प्रशासन की ओर से स्वच्छता अभियान चलाया जा रहा है। काफी प्रयासों के बावजूद अपेक्षित सफलता नहीं मिल रही है। लोगों के आरोग्य के लिए परिसर को स्वच्छ रखना आवश्यक है। इसी उद्देश्य से शिवशांति प्रतिष्ठान व संस्कार एज्युकेशनल एण्ड चैरिटेबल ट्रस्ट स्वच्छता अभियान शुरू किया है ठाणे के श्रीनगर स्थित परिसर में अपना चौथा स्वच्छता अभियान पूरा किया है।संस्था द्वारा ल...
- Get link
- X
- Other Apps
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) दि १४ नोव्हेंबर २०२० *ही 'श्रींची इच्छा! मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडत आहोत* *पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देणार* *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* मुंबई दि १४ : पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस...
- Get link
- X
- Other Apps
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) दि १४ नोव्हेंबर २०२० *ही 'श्रींची इच्छा! मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडत आहोत* *पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देणार* *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* मुंबई दि १४ : पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस...